गणपूर, चोपडा दि. १७ जुलै – शिक्षण हे वाघिणीचे दूध असून जो ते प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी प्रत्येकाने शिक्षण घेतले पाहिजे, असे मत पत्रकार अॕड. बाळकृष्ण पाटील यांनी येथील विकास माध्यमिक विद्यालयात संस्था वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष पदावरून बोलतांना मांडले. यावेळी प्रदीप पाटील, विजय पाटील, किरण करंदीकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
उमेदच्या कॅडर्सचे रखडलेले मानधन अखेर खात्यावर जमा
टिम लोकप्रवाह, वर्धा दि. 09 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत कॅडर्सचे गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले...












